नात्यांच्या परिघात जपलेली जिवाभावाची मैत्री…
आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात आणि पुढे निघून जातात, पण काही माणसं मनाच्या कोपऱ्यात कायमचं ठाण मांडून बसतात. २००९ ते २०१२ हा माझ्या डिप्लोमाच्या शिक्षणाचा काळ माझ्यासाठी अत्यंत खडतर होता….
आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात आणि पुढे निघून जातात, पण काही माणसं मनाच्या कोपऱ्यात कायमचं ठाण मांडून बसतात. २००९ ते २०१२ हा माझ्या डिप्लोमाच्या शिक्षणाचा काळ माझ्यासाठी अत्यंत खडतर होता….
सोमवारी सकाळी टपाल आले आणि हे पुस्तक हातात पडले. काही दिवसांपूर्वी मी लेखक देवा झिंजाड सर यांचे एक भाकर तीन चुली हे पुस्तक वाचून त्यावर एक लेख लिहुन अभिप्राय मांडला…